/आज ज्यांना आपण धर्मग्रंथ मानतो ती उपनिशिदे आणि भागवत आदि अठरा पुराने यांचा काळ ५००० वर्षे इसवीसनाच्या आधी होता .तेंव्हा आर्य /अनार्य अशी विभागणी होती आणि हे आर्यांचे ग्रंथ होते .म्हणून गीतेत कुठल्याच धर्माचा उल्लेख नाही .त्याला वैदिक धर्म असे आज म्हणता येते .हिंदू धर्म हि संकल्पना नंतर दुसर्या शतकात आली .पुढे बौद्ध धर्माचा भरभराटीचा काळ आला .आठव्या शतकात शंकराचार्यानी चार मठ स्थापन करून हिंदू धर्माचे पुनरुजीवन केले .बाराव्या शतकात श्री ज्ञानेश्वर झाले .
प्रस्थानत्रयी म्हणजे मृत्युनंतर मोक्षाला नेणारे ग्रंथ .परंपरेने वेद ,उपनिशिदे ,आणि गीता हे ते तीन ग्रंथ मानले आहेत .भागवत धर्माने ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकारामगाथा हि प्रस्थानत्रयी मानली आहे .म्हणून ज्ञानेश्वरीला हिंदुधर्माच्या सर्वोच्च ग्रंथांच्या मालिकेत स्थान आहे .
प्रस्थानत्रयी म्हणजे मृत्युनंतर मोक्षाला नेणारे ग्रंथ .परंपरेने वेद ,उपनिशिदे ,आणि गीता हे ते तीन ग्रंथ मानले आहेत .भागवत धर्माने ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकारामगाथा हि प्रस्थानत्रयी मानली आहे .म्हणून ज्ञानेश्वरीला हिंदुधर्माच्या सर्वोच्च ग्रंथांच्या मालिकेत स्थान आहे .
No comments:
Post a Comment